श्री स्वामी समर्थ.

स्वामींच्या सहवासात राहिलं की तुला तेही मिळेल जे तुझ्या भाग्यात नाही.फक्त प्रामाणिकपणे सेवा करा.माणसाशी माणसा सारखं वागा.कुणाला त्रास देऊ नका.तुमचं कल्याण होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *